tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post4364890789952957081..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: शॉर्टकटसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-71666278970266979502009-02-26T07:32:00.000+05:302009-02-26T07:32:00.000+05:30@ सखी - फिकर नॉट. येस. मै और मेरी तनहाई वगैरे वगैर...@ सखी - फिकर नॉट. येस. मै और मेरी तनहाई वगैरे वगैरे लिहावसं वाटतंय. अक्सर बाते बिते करतो आम्ही. पण आत जाऊदे.<BR/><BR/>@ विद्या - तुझं एकदम पटलं. म्हणजे आता पटतंय. ती कनफ्युस्ड फेज मागे पडली असं वाटतंय. आणि तसंच असुदे.<BR/><BR/>@ दीप - नाही. पहिल्या दिवशी समस्या वाटणारी समस्या दहाव्या दिवशी नाहीच समस्या वाटत. वेळ जातो तशी आपल्याला तिची सवय होते किंवा उत्तरं सापडत जातातसंवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-39068580244968086672009-02-21T20:47:00.000+05:302009-02-21T20:47:00.000+05:30hmmm sometimes that's the only option u have! ;) w...hmmm sometimes that's the only option u have! ;) well I hope U'll relaize that it's not that big "SAMASYA" :PDkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-78450058361612555232009-02-20T19:43:00.000+05:302009-02-20T19:43:00.000+05:30"आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खर..."आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. "<BR/> <BR/>मला तरी असं वाटत नाही. मी जेव्हा ५ वर्षापासून ओळखत असणाऱ्या माणसासोबत लग्न केलं तेव्हाही मला भीति वाटत होती की मी कशी राहीन त्याच्याबरोबर.फोनवर बोलणं, थोडावेळ भेटणं वेगळं आणि २४ तास कुणीतरी आपल्या आयुष्याचा भाग असणं हे मला अडचणीचं वाटत होतं. समोरचा कितीही चांगला असला तरी स्वत्व विसरून त्याच्यात सामावून जाणे खूप अवघड आहे. उदा: त्याचे मित्र हे ’आपले’ मित्र लगेच होत नाहीत, ना त्याचे नातेवाईक. या सर्वांवर ’काळ’ हेच उत्तर आहे. Give ur relationship some time to evolve. <BR/>मलातरी वाटतं की तुझं थोड्या वेळासाठी हे दूर राहणं हे पळवाट नसून, तुझ्यासाठी योग्य असा ब्रेकच होईल कारण मग तेव्हा तू आई-बाबा आणि सासु-सासरे यांची तुलना न करता नवऱ्याला भेटायची वाट पहात असशील. :-) <BR/>All the best.<BR/><BR/>-विद्या.Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-80791198316346345472009-02-19T12:20:00.000+05:302009-02-19T12:20:00.000+05:30परका देश,परकी माणसं;पण तुझे विचार आणि तुझी तू असशी...परका देश,परकी माणसं;पण तुझे विचार आणि तुझी तू असशील नं.... देन फ़िकर not :)सखीhttps://www.blogger.com/profile/09913646897696073998noreply@blogger.com